महिलांच्या सुरक्षेवरून विशाल पाटील संसदेत आक्रमक; म्हणाले… कुठं आहे..!

  नवी दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन खासदार आक्रमक होताना दिसत आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील देखील सरकारवर कडाडले असून त्यांनी, जत तालुक्यातील प्रकरणावरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तुम्ही महिला सुरक्षेवर काय तरतूद केली आहे? असा सवाल केला आहे. जत तालुक्यातील एका गावात मुलीवर लैंगिक … Read more

कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र! ‘साहेबा’च्या घरात किराणा भरा, विमानाची तिकिटे काढा!

  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या तत्कालीन मुख्य अभियंत्यांचे नाव कोनशिलेवर कोरलेले आहे. याची आठवण होण्याचे कारण ठरले आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे धाराशिव येथील कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांचे राजीनामापत्र! खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पदाचा राजीनामा देताना ‘आपण अभियंता असतानाही आपल्याला मूळ जबाबदारी पार पाडली जाऊ देत नाही’ ही खंत … Read more

बदल्यांचा धडाका सुरूच! साखर आयुक्त कुणाल खेमनार MIDCमध्ये, ‘सारथी’चे अशोक काकडे सांगलीला, 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या

  मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आजही चार मोठ्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार (Kunal Khemnar IAS) यांची बदली आता मुंबईमध्ये एमआयडीसी सहव्यवस्थापक (CEO MIDC) म्हणून करण्यात आली आहे. तर सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी (Mantada Raja Dayanidhi IAS) यांची सिडकोच्या सहव्यवस्थापक (CIDCO … Read more

मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स  राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. … Read more

Mantralaya Times : मंत्रालयातील ‘या’ नंबरचे ‘शापित दालन’ बहुचर्चेत..! प्रत्येक मंत्री इथे बसायला नको म्हणतोय…वाचा सविस्तर..!

  खास प्रतिनिधी आपल्याकडे राजकारण आणि अंधश्रद्धा यांचे खूप जुनं नातं आहे. अशीच एक अंधश्रद्धा मंत्रालयातील (Mantralaya) एका दालनाबाबत आहे. या दालनाबाबत अनेकदा चर्चा होताना दिसते. असं मानलं जातं की या दालनात (Mantralaya) बसणारा मंत्री त्याला एक तर त्याची खुर्ची गमवावी लागते किंवा त्याचा मृत्यू होतो.आता देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार सुरू झालाय त्यामुळे पुन्हा एकदा … Read more

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी गेली दिल्लीकडे ; उद्या नागपुरात पार पडणार शपथविधी सोहळा

मंत्रालय टाइम्स (खास प्रतिनिधी ) महायुतीच्या मंत्रिमंडळाचा उद्या नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. अशातच … Read more

मोठी बातमी | मुख्यमंत्री फडणवीसांना ‘हे’ ७ नेते नकोच?, यांच्या मंत्रिपदाचं काही खरं नाही…

  मुंबई मंत्रालय (खास प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने (९ डिसेंबर) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी विधानसभा अधिवेशनापूर्वी म्हणजेच १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेली अनेक दिग्गजांची नावे खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे … Read more

गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त

  राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय खुन्नस दर्शवणाऱ्या घटना आता मावळल्या आहेत. मात्र, त्यातही सांगोला मतदारसंघात माजी आमदाराच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. काय झाडी, डोंगार, काय हाटील फेम माजी … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप, महाविकास आघाडी काही तासात फुटणार; कुणी केला दावा?

  मंत्रालय टाइम्स (खास प्रतिनिधी )महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये एकाहून एक मोठे भूकंप घडले आहेत. त्यात राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन खेम्यात वाटली गेली. सध्या जागा वाटपामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. काही जागांवर मतभेद असले तरी ते सामोपचाराने सोडवण्याचे तंत्र आणि मंत्र त्यांनी अवलंबला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत … Read more

मोठी बातमी! १३ ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता? महायुती सरकारची आज शेवटची ‘कॅबिनेट’; निवडणुकीचा ‘असा’ असणार ४४ दिवसांचा प्रोग्राम, वाचा सविस्तर

मंत्रालय टाइम्स – मुंबई प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) विश्वसनिय सूत्रांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. ७) सोलापूर … Read more

WhatsApp Icon Telegram Icon